भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले

भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले

भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले ?

उत्तर :

भारत व चीन यांचा सीमावाद संपावा म्हणून भारताने १९९० मध्ये पुढाकार घेतला. भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी पुढील मंत्र्यांनी योगदान दिले. 

i) भारताचे पंतप्रधान श्री राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये चीनला भेट दिली. 

ii) भारताचे पंतप्रधान श्री. नरसिंहराव यांनी इ.स. १९९३ मध्ये चीनला भेट दिली तेव्हा सीमावाद ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने सोडवावा असे ठरले. 

iii) पुढे श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत-चीन या देशातील संबंध सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले. 

iv) तसेच जानेवारी २००१ मध्ये चीनचे माजी पंतप्रधान श्री जियांग तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष किपेंग यांनीही भारताला भेट दिली. या सर्वांनी भारत-चीन संबंध सुधारण्यास योगदान दिले.

Previous Post Next Post