NCERT ची स्थापना करण्यात आली

NCERT ची स्थापना करण्यात आली

 

 विधाने सकारण स्पष्ट करा

प्रश्न

 

NCERT ची स्थापना करण्यात आली

उत्तर

 

कारण - i) केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत, सर्वंकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणे हा NCERT चा मुख्य उद्देश आहे. 

ii) या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात मध्यवर्ती भूमिका वठवली. 

iii) तसेच NCERT ने राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. 

iv) शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण, अध्ययन - अध्यापन तंत्राचा विकास, राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा यांसारखे उपक्रम राबवले म्हणून NCERT ची स्थापना करण्यात आली. 


 


Previous Post Next Post