भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे

भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे

उत्तर :

i) भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजांबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु, उर्दू, कोंकणी, मणिपूरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत. 

ii) त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषासुद्धा आहेत. 

iii) बोलीभाषे ऐवजी घराघरांत इंग्रजी भाषेचे स्थान रुजत चालले आहे. त्यामुळे स्वतःच्या बोलीभाषेचा विसर पडत चालला आहे. त्या वेळीच जपायला हव्यात अन्यथा. एक चांगला ठेवा नष्ट होईल. त्यासाठी भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्य आहे.

Previous Post Next Post