चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे

चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे

चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे

उत्तर :

कारण - i) चित्रपटाच्या क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांच्या नंतर रंगीत चित्रपटांचे युग आले. मनोरंजन क्षेत्रातील हिंदी चित्रपटांचे स्थान अतुलनीय आहे. 

ii) हिंदी चित्रपट जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करू लागले. हिंदी चित्रपट जगभर पोहचले. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागले. 

iii) पूर्वी ३-४ तास चालणारा सिनेमा दीड तासांवर येऊ लागला. 

iv) एकच पडदा आणि एकच सिनेमा १०० आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशांत हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला. त्यामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे.

Previous Post Next Post