१९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले

१९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले

 

 विधाने सकारण स्पष्ट करा

प्रश्न

 

१९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले

उत्तर

 

कारण - i) भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. 
ii) राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून केलेल्या आकाशवाणीवरील भाषणात पंतप्रधानांनी सांगितले की, आपली उद्दिष्ट्ये लवकर साध्य करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 
iii) आतापर्यंत बँक कर्जासाठी प्राथमिकता प्राप्त क्षेत्र काहीसे दुर्लक्षित राहिले आहे. शेती, लघु उद्योग तसेच निर्यात यांना पुरेसा कर्जपुरवठा व्हावा, बँकांवरील मोजक्या लोकांचे नियंत्रण रद्द व्हावे, बँकांच्या व्यवस्थापनाला व्यावसायिकतेची जोड मिळावी, नवीन उद्योजक वर्गाला प्रोत्साहन दयावे, बँक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळावे. तसेच त्यांच्या नोकरीच्या शर्ती चांगल्या असाव्यात. यासाठी १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.


 


Previous Post Next Post