प्रश्न | टिपा लिहा भारतीय स्त्रीवादी इतिहासलेखन |
उत्तर | i) भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉ. रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहासलेखिका होऊन गेल्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री-पुरुष असमानता यांवर या लेखिकांनी लेखन केले. ii) दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले. iii) स्वातंत्र्योत्तर काळात दलित स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग, जात इत्यादीवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन 'रायटिंग कास्ट, जेंडर : रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज' या ग्रंथात केले आहे. iv) मीरा कोसंबी या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या 'क्रॉसिंग थ्रेशोल्डस् : फेमिनिस्ट एस्सेज़ इन सोशल हिस्टरी' या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉ. रखमाबाई, पंडिता रमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिले आहेत. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय