प्रश्न | टिपा लिहा चित्रकथी परंपरा |
उत्तर | i) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण-महाभारत यांमधील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे 'चित्रकथी परंपरा' होय. ii) या परंपरेची माहिती चालुक्य राजा सोमेश्वर याने बाराव्या शतकात लिहिलेल्या 'मानसोल्लास' किंवा 'अभिलषितार्थचिंतामणी' या ग्रंथात आढळते. iii) कोकणातील कुडाळजवळच्या पिंगुळी गावातील ठाकर आदिवासींनी ही परंपरा जतन केली आहे. म्हणून चित्रकथी परंपरेला 'पिंगुळी परंपरा' असेही म्हटले जाते. iv) चित्रकथी परंपरेत कागदावर चित्र काढून ती नैसर्गिक रंगात रंगवली जातात. साधारणत: ३० ते ५० चित्रांत एक कथा पूर्ण केली जाते. ही परंपरा आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय