मध्य महाराष्ट्रामध्ये फलोत्पादनासाठी संधी आहे.
उत्तर
कारण i) मध्य महाराष्ट्रात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे.
ii) तसेच तेथील हवामान फळझाडांना उत्तम ठरते.
iii) येथील काही जिल्हे विशिष्ट उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. इत्यादी कारणांमुळे मध्य महाराष्ट्रांमध्ये फलोत्पादनासाठी संधी आहे.