प्रश्न | भातशेतीमधील बेडकांची संख्या अचानक कमी झाली तर, भाताच्या पिकावर काय परिणाम होईल ? |
उत्तर
| (iii) कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल व कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल ? उत्तर : भातपीक → नाकतोडा → बेडूक → साप ही अन्नसाखळी निसर्गत: सुरू असते. या अन्नसाखळीचे स्वरूप बदलले तर निसर्गातले संतुलन बिघडते. काही कारणांनी बेडूक कमी झाले, तर द्वितीय भक्षक कमी होतील. हे कमी झाल्यावर तृतीयक भक्षक म्हणजे साप कमी होतील. बेडूक कमी झाल्यामुळे नाकतोडे, म्हणजे प्राथमिक भक्षक वाढतील. सापांच्या कमतरतेने उंदीरही वाढतील. (iii) भारतातील कोणकोणत्या राज्यांत भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते उत्तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जाते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय