प्रश्न | आधुनिक काळात पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर काय करावे लागेल ? |
उत्तर
| पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर पुढील बाबी केल्या पाहिजेत असे मला वाटते - i) सर्व राजकीय पक्ष कायदयाने रद्द करावेत. ii) राज्यकारभाराबाबत लोकांनीच निर्णय घ्यावेत व त्यासाठी लोकशिक्षण करावे, iii) निर्णय घेण्यासाठी लोकांची क्षमता वाढवावी व त्यासाठी त्यांना कीय शिक्षण दयावे. iv) समाजाचा आणि जे नेतृत्व करू पाहतात त्यांचा नैतिक दर्जा सुधारणे आवश्यक आहे. v) प्रत्यक्ष लोकशाही पद्धत आणावी, त्यासाठी लोकशाहीस आवश्यक असणारा मानवी स्वभाव तयार होणे आवश्यक आहे. vi) लोकसमित्या स्थापन कराव्यात. vii) शासनव्यवस्थेत विकेंद्रीकरणावर भर दयावा. या सर्व बाबी करणे वाटते तेवढे सोपे नसून व्यावहारिकही नाही. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय