आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी केली जाते ?

आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी केली जाते ?

प्रश्न

 आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी केली जाते ?


उत्तर

 


i) आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक करण्यासाठी जीवाणूंच्या विशिष्ट जाती वापरल्या जातात.

ii) स्वच्छ तंत्रज्ञान या पद्धतीत अँसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडन्स व अँसिडीफिलोयम या प्रजाती यासाठी जातात. 

iii) आम्लपर्जन्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. या जीवाणूंसाठी हे सल्फ्युरिक आम्ल ऊर्जास्रोत आहे.

iv) अशा जीवाणूंचा समूह वापरून आम्लपर्जन्यामुळे होणारे भू-प्रदूषण आटोक्यात आणले जाते. अशा रितीने आम्लपर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक केली जाते.

 

Previous Post Next Post