प्रश्न | आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट करा. |
उत्तर
| आकाशवाणी विविध कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते. i) भारताचा स्वातंत्र्यलढा, प्रधानमंत्री-राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथ्या-जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. ii) ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहासतज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. iii) ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. iv) राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय