प्रश्न | पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य तुम्हांला जाणवले ? |
उत्तर
| १९५१ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे मला जाणवलेले वैशिष्ट्य - i) पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मतदान करण्याची पद्धती आणि मतदार यादया तयार करणे ही कामे मोठी आव्हानात्मक होती. ii) मतदानासाठी चिकटवली २० लाख पेट्या तयार करून त्यावर निवडणूक चिन्हे चिटकवली गेली होती, iii) ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची. iv) या पद्धतीमुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय