प्रश्न | घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल ? |
उत्तर
| ii) घराण्यात सर्वच व्यक्ती कार्यक्षम असतात असे नाही. अकार्यक्षम वारस पक्षाचे नुकसान करतो. iii) अकार्यक्षम वारसामुळे पक्षाचा विस्तार होत नाही. त्या वारसाचे दोष पक्षात येऊन पक्षही कमकुवत होतो. iv) घराणेशाहीमुळे पक्षात हुकूमशाही येते. विरोधी मते दडपली जातात वा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते व त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही नष्ट होते. v) घराण्यातील वारस आधुनिक विचारसरणीचे नसतील तर पक्षही प्रतिगामी विचारांचा बनतो व मागास विचारसरणीचा होतो. राजकीय पक्षांची विचारसरणी प्रवाही व काळाप्रमाणे बदलणारी असली पाहिजे. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय