भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हांला का वाटते

भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हांला का वाटते

प्रश्न

 भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हांला का वाटते ?

उत्तर

 

 

भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असला पाहिजे, असे मला वाटते, कारण

i) रोजगार न मिळाल्यास व्यक्तीची व त्याच्या कुटुंबीयांची उपासमार होईल.

ii) समाजात चोरी व गुन्हेगारी वाढून समाजस्वास्थ्य नष्ट होईल. 

iii) देशातील लोकशाही व्यवस्था नष्ट होऊन अराजक माजेल. 

iv) नागरिकाचा विकास होणार नाही. त्यामुळे शासनाने उद्योगव्यवसाय वाढवून रोजगारनिर्मिती करणे आवश्यक आहे.

Previous Post Next Post