प्रश्न | मागास जातींवर अत्याचार होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे ? |
उत्तर
| शेकडो वर्षे अत्याचार झालेल्या मागास जातींवर लोकशाही शासन पद्धतीत अत्याचार होऊच नयेत म्हणून माझ्या मते पुढील प्रयत्न करण्याची गरज आहे i) अत्याचार प्रतिबंधक कायदे अधिक कडक केले पाहिजेत. ii) या बाबतीतील न्यायालयातील खटले जलद गतीने चालवून अन्यायी व्यक्तींना जबर शिक्षा झाल्या पाहिजेत. iii) मागास जाती-जमातींचा आर्थिक स्तर उंचावण्याचे विशेष प्रयत्न करावेत. iv) सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत; त्यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत. v) शासकीय आणि सामाजिक स्तरावर लोकांचे प्रबोधन करून सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, ज्यामुळे लोक अत्याचार करायला प्रवृत्त होणार नाहीत. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय