प्रश्न |
|
उत्तर |
आपत्ती आल्यावर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तातडीने अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचार करणे जरुरीचे असते. प्रथमोपचार माहीत असतील, तर आपण एखादा व्यक्तीचे अशा वेळी प्राण वाचवू शकतो. अशा आपत्ती आपल्या वगांतील मित्र-मैत्रिणों, घरातील लोक, आजूबाजूचे लोक अशा कोणावरही येऊ शकतात. त्यांना इजा होते कि त्यांच्या जिवावरही बेतते. अशा वेळी आपण घेतलेल्या माहितीचा वापर करणे त्यांच्या दृष्टीने फायदयाचे होते, म्हणून प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. |