पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले

पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले

पं. नेहरूंनी भारत-चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले

उत्तर :

हे विधान चूक आहे. 

कारण - i) पं. नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. 

ii) भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला. 

iii) आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले.


Previous Post Next Post