हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही

हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही

विधाने सकारण स्पष्ट करा.

हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही. 

उत्तर : 

हंगामी सरकारच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीग या सरकारमध्ये सामील झाले नाही. पण काही काळानंतर मुस्लिम लीग सरकारमध्ये सामील झाले. परंतु मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.

Previous Post Next Post