अपपर्णनातून जांभा खडकांची निर्मिती होते.
उत्तर :
हे विधान चूक आहे.
कारण - i) अपपर्णन ही क्रिया जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात होत असते. उदा. उष्ण वाळवंटी प्रदेशात जास्त तापमान असल्याने तिथे ही क्रिया घडते. त्यामुळे तिथे रेताड मृदा आहे.
ii) जांभी मृदा ही उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात आढळते.