|
|
प्रश्न | शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा |
उत्तर |
शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व - i) शेतकऱ्यांच्या मालाला योग्य किंमत मिळण्यासाठी विपणनाची आवश्यकत असते. ii) शेतकऱ्यांना आपल्या मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण करण्यासाठी विपणन महत्त्वाचे असते. iii) शेतमालाची गुणवत्ता त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकांपुढे कशाप्रकारे सादर केला जातो, यांवरून त्या मालाची किंमत ठरते. जर शेतमालाबाबत कमतरता असली तर बाजारात त्याला योग्य किंमत मिळत नाही. म्हणून विपणन व्यवस्था महत्त्वाची असते. iv) विपणनाद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमालाची गुणवत्ता पाहून सुपरमार्केटमध्ये किंवा मोठ्या मॉलमध्ये त्या शेतमालाची जाहिरात करून तो विक्रीसाठी ठेवला जातो. त्यामुळे त्या शेतमालाला अधिक किंमत मिळते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय