भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे

भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे

भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

उत्तर :

कारण - i) भारतातील अंतर्गत व्यापार वाढत आहे. 

ii) तसेच भारतातील उदयोगधंदयाच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या रोजगारांमुळे लोकांजवळ मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे. भारताच्या औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे.

Previous Post Next Post