भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे

भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे

भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे

उत्तर :

कारण - i) भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. 

ii) भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नदयांचा संगम, किल्ले, लेणी आहेत. यांमुळे देशा-परदेशांतील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात. 

iii) तसेच पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोई-सुविधा दिल्या जातात. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शक असतात. म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे.

Previous Post Next Post