मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले

मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले

मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले

उत्तर :

कारण - i) अनेक विरोधी पक्षांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. 

ii) या नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. 

iii) त्यावेळी मोराराजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष होते व ते प्रधानमंत्री झाले. या पक्षातील आपापसातील मतभेद अधिक वाढले. त्यामुळे मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले.

Previous Post Next Post