चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते

चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते

 

प्रश्न 

चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते


 उत्तर 

 

हे विधान चूक आहे; कारण -

i) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते.

ii) चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.

iii) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते, म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.


Previous Post Next Post