लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

 

प्रश्न 

लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते

 उत्तर 

 

हे विधान बरोबर आहे कारण -

i) सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात. 

ii) सामाजिक प्रश्नांसंदर्भातील सर्व माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.

iii) चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.

iv) शासनाच्या निर्णयांना धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात.

लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो. म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.



Previous Post Next Post