फरक स्पष्ट करा भारतातील नागरीकरण आणि ब्राझीलमधील नागरीकरण

फरक स्पष्ट करा भारतातील नागरीकरण आणि ब्राझीलमधील नागरीकरण

फरक स्पष्ट करा भारतातील नागरीकरण आणि ब्राझीलमधील नागरीकरण

उत्तर :


 भारतातील नागरीकरण 

 ब्राझीलमधील नागरीकरण

 

i) भारतात तुलनेने कमी नागरीकरण झाल्याने आढळते. 

ii) २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण केवळ ३१.२ टक्के होते. 

iii) भारतातील उत्तर भागात तुलनेने कमी व दखिणेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याने आढळते. 

iv) गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे.  

 

i) ब्राझीलमध्ये तुलनेने जास्त नागरीकरण झाल्याचे आढळते. 

ii) २०११ च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण सुमारे ८४.६ टक्के होते. 

iii) ब्राझीलमधील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील आणि आग्नेयेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते. 

iv) सावो पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. 

Previous Post Next Post