फरक स्पष्ट करा भारतातील नागरीकरण आणि ब्राझीलमधील नागरीकरण
उत्तर :
भारतातील नागरीकरण | ब्राझीलमधील नागरीकरण |
i) भारतात तुलनेने कमी नागरीकरण झाल्याने आढळते. ii) २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण केवळ ३१.२ टक्के होते. iii) भारतातील उत्तर भागात तुलनेने कमी व दखिणेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याने आढळते. iv) गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. | i) ब्राझीलमध्ये तुलनेने जास्त नागरीकरण झाल्याचे आढळते. ii) २०११ च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण सुमारे ८४.६ टक्के होते. iii) ब्राझीलमधील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील आणि आग्नेयेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते. iv) सावो पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे. |