जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो

जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो

प्रश्न

 जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो?

उत्तर

 


जादव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस केवळ कामगार असलेल्या पयांगना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांची जाण होती. यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे दाखवले.

अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले, तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते, हे महत्त्वाचे सत्य जादव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपल्याला समजते.



Previous Post Next Post