ऊस लागवडीच्या क्षेत्राजवळच बहुतेक साखर कारखाने स्थापन होतात.
उत्तर
कारण ऊस तोडणीनंतर त्यांच्या वजनात घट होते. तो नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे. म्हणून ऊस लागवडीच्या क्षेत्राजवळच बहुतेक साखर कारखाने स्थापन होतात.
ऊस लागवडीच्या क्षेत्राजवळच बहुतेक साखर कारखाने स्थापन होतात.
उत्तर
कारण ऊस तोडणीनंतर त्यांच्या वजनात घट होते. तो नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे. म्हणून ऊस लागवडीच्या क्षेत्राजवळच बहुतेक साखर कारखाने स्थापन होतात.