प्रश्न |
|
उत्तर |
ii) हे अशुद्ध रक्त त्या ओढून घेतात व त्यामुळे रोग्याला आराम पडतो. iii) जळवेच्या शरीरात रक्त गोठू नये यासाठी एक रसायन (हिरूडीन) निर्माण होते. त्यामुळे जळू रक्त शोषित असली की ते गोठले जात नाही. iv) या रसायनाचा वापरही वैदयकीय कारणांसाठी केला जातो. |