आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे

प्रश्न

 आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. 

उत्तर

 

 

भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण -

i) आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

ii) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. 

iii) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो परदेशातून येतात. 

iv) भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे.


Previous Post Next Post