भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे

प्रश्न

 भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे

उत्तर

 

 

i) कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी तील वनस्पतींची पाने गळतात.

ii) पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो. 

iii) १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी बने आढळतात.

iv) भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण १००० मिमी ते २००० मिमी आहे. त्यामुळे भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.

Previous Post Next Post