शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले

शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले

शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले

उत्तर :

i) अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन्ही महासत्तांना जगात आपले वर्चस्व वाढवायचे होते. अमेरिकेला भांडवलशाहीचा प्रसार करायचा होता तर सोब्जिएत युनियनला समाजवादाचा प्रसार करायचा होता. यामध्ये सामान्य जनतेचे हाल होत होते. त्यांचा सर्वांगिण विकास होण्याऐवजी ते या दोन महासत्तांमध्ये पिचले जात होते. 

ii) या दोन महासत्तांमुळे तणावाचे क्षेत्र व्यापक झाले होते. त्यामुळे तेथील लोक मूलभूत हक्कांपासून वंचीत राहिले. 

Previous Post Next Post