पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली

पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली

विधाने सकारण स्पष्ट करा.

पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. 

उत्तर : 

पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक नेते उपस्थित होते. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासनपद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली.

Previous Post Next Post