निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात

निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात

निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण - i) निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रावरचा बोजा अधिक वाढतो. 

ii) जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, महागाई वाढते. 

iii) स्थानिकांच्या नोकऱ्यावर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाही.

Previous Post Next Post