श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली

श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली

श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली

उत्तर :

हे विधान बरोबर आहे. कारण - i) श्रीलंकेशी भारताचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. 

ii) श्रीलंकेतील तमिळ लोक आणि श्रीलंकेचे सरकार यांच्यातील संघर्षामुळे १९८५ नंतर श्रीलंकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. त्यावेळी श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली होती.

Previous Post Next Post