भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे

भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे

भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे

उत्तर

हे विधान बरोबर आहे.

कारण 

i) भारताचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता अनेक परदेशी पर्यटक पर्यटनासाठी येतात. 

ii) तसेच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. तेथे सांस्कृतिक वारसा ही लाभलेला आहे. त्यामुळे भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. परंतु ही वाढ २०१० पासून अधिक झालेली आढळते. त्यामुळे भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.

Previous Post Next Post