प्रश्न | ईव्हीएम मशीनच्या वापराचे कोणते फायदे झाले ? |
उत्तर
| मतपत्रिकांऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या वापरामुळे देशाला पुढील फायदे झाले - i) प्रत्येक निवडणुकीत मतपत्रिकांसाठी लागणाऱ्या कित्येक टन कागदाची बचत झाली. कागद तयार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाची बचत झाल्याने तेवढी वृक्षतोड थांबली, त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण झाले. ii) मशीनवर उपलब्ध असलेल्या NOTA च्या सोईमुळे कोणत्याही उमेदवाराला मत दयायचे नसेल, तर हा पर्याय उपलब्ध झाला. iii) दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोईचे झाले. iv) निवडणुकांचे निकाल लवकर लागू लागल्याने कर्मचारी, पोलीस व एकूण व्यवस्थेचा ताण कमी झाला. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय