भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे

भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे

प्रश्न

 भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे

उत्तर

 

 

i) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी केवळ २.४१ टक्के भूभाग भारताने व्यापला आहे.

ii) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे १७.५ टक्के लोकसंख्या भारतात आढळते.

iii) भारतात तुलनेने कमी भूभाग व तुलनेने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

Previous Post Next Post