प्रश्न | थंड प्रदेशात गोठलेल्या तलावातसुद्धा मासे जिवंत राहू शकतात. |
उत्तर
| i) थंड प्रदेशात हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0°C पेक्षाही खूप खाली जाते. त्या वेळी तलावाचे पाणी गोठते. पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान 4°C. झाले की, त्या पाण्याचे आकारमान कमीत कमी झाल्याने ते जड होऊन तळाशी जाते व तळातील पाणी वा येते. सर्व पाण्याचे तापमान 4 °C होईपर्यंत ही क्रिया चालू राहते. ii) नंतर पृष्ठभागाजवळील पाण्याचे तापमान कमी कमी होत पृष्ठभागावर बर्फाचा थर तयार होतो. बर्फ उष्णतेचा दुर्वाहक असल्यामुळे तळाशी 4°C तापमानाचे पाणी राहुन त्यात मासे जिवंत राहू शकतात. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय